Skip to main content

सुकन्या योजना

 


बहुतेक लोक गुंतवणूक केलेली रक्कम सुरक्षित राहावी, तसेच योग्य (sukanya yojana) परतावा मिळावा, यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये (Post Office) गुंतवणूक करतात. पोस्ट ऑफिस किंवा बँकाद्वारे बऱ्याच योजना राबवल्या जातात. ज्यात तुम्ही गुंतवणूक (sukanya yojana) करुन तुम्हाला चांगले उत्पन्न मिळू शकते. यातील एक योजना म्हणजे सुकन्या समृद्धी योजना. ही योजना आपण पोस्ट ऑफिसमधून खरेदी करू शकता. 

1) सरकारकडून हमी

या योजनेत फक्त सरकारकडून पैशाची हमी दिली जाते. म्हणजेच आपण (sukanya yojana) केलेली गुंतवणूक ही सरकारकडून सुरक्षित झालेली आहे. त्यामुळे ते बुडण्याची (sukanya yojana) शक्यता कमी आहे. तसेच या योजनेतील व्याजदर हा दरवेळी बदलत जातो. त्यानुसार ते ठेवीच्या रकमेवर परत मिळतो. हे खाते चालू ठेवण्यासाठी गुंतवणूकदाराला दरवर्षी  तुम्हाला किमान 250 रुपये जमा करावे लागतात.


2) एका घरात किती अकाऊंट?

या योजनेत हे खाते केवळ एका मुलीच्या नावावर उघडले जाऊ शकते. तसेच (sukanya yojana) जर कुटुंबात दोन मुली असतील तर दोन खाती उघडता येतील. पण त्यापेक्षा जास्त नाही. तसेच सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की ज्या मुलीचे (sukanya yojana) खाते उघडायचे आहे त्या मुलीचे वय 10 वर्षांपेक्षा जास्त नसावे. हे खाते कोणत्याही पोस्ट ऑफिस शाखेत उघडता येते.

3) शिल्लक रक्कम तपासण्याचे दोन मार्ग

सुकन्या समृद्धी खात्यात शिल्लक रक्कम (sukanya yojana) तपासण्याचे दोन मार्ग आहेत. ऑफलाईन मोड आणि ऑनलाईन मोड. जर आपण पोस्ट ऑफिसद्वारे खाते उघडले असेल तर आपल्याला ऑफलाईनद्वारे शिल्लक तपासावी लागेल. यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये  (sukanya yojana) गेल्यानंतर तुम्हाला तुमचा पासबुक अपडेट करावा लागेल, जेणेकरून तुम्हाला शिल्लक रकमेची माहिती मिळेल. त्याचबरोबर ऑनलाईन शिल्लक तपासण्यासाठी (sukanya yojana) तुम्हाला नेट बँकिंगद्वारेही ते मिळू शकेल. यासाठी तुम्हाला नेटबँकिंगमध्ये लॉगिन करावे लागेल, जिथे तुम्हाला या खात्यातील शिल्लक दिसू शकेल.


4) पैसे कधी मिळणार?

तुमची मुलगी 24 ते 30 वर्षांची होतपर्यंत सुकन्या समृद्धी योजना मॅच्यॉर होऊन जाते. त्यामध्ये जमा केलेल्या रकमेवर तुम्हाला व्याजही (sukanya yojana) मिळेत राहील. सुकन्या समृद्धी योजना खात्यातून 18 वर्षांनंतर मुलीच्या उच्च शिक्षणाच्या खर्चासाठी 50 टक्के रक्कम काढता येते. तर मॅच्यॉरीटीवर व्याजसह पूर्ण रक्कम मिळते. मुलीच्या लग्नावेळी हे (sukanya yojana) पैसे खूप कामात येतात. त्यामुळे पालकांवर बोजा येत नाही.

6) खातं उघडण्याचे नियम

सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत मुलीचे आई-वडील कायदेशीर (sukanya yojana) पालक म्हणून मुलीच्या नावाने खातं उघडू शकतात. यामध्ये (sukanya yojana) एका मुलीसाठी एकच खातं उघडता येतं. तर जास्तीत जास्त दोन मुलींसाठी तुम्ही खातं उघडू शकता. पोस्ट ऑफीस किंवा बँकेत (sukanya yojana) खातं उघडते वेळी मुलीचा जन्माचा दाखला, त्यासोबत आई-वडिलांचा किंवा अधिकृत पालकांचे ओळखपत्र आणि घराच्या पत्त्याचा पुरावा देणं गरजेचं असतं.


अश्वटेक कॉम्पुटर महाबळेश्वर  ९४२१११६६०४ 

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र शासन पर्यटन संचालनालयामार्फत महिलांसाठी "आई" पर्यटन धोरण अंतर्गत १५ लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज.

  पर्यटन संचालनालय , (DoT)  महाराष्ट्र शासन   पर्यटन संचालनालयामार्फत महिला केंद्रीत  "आई" पर्यटन धोरण पर्यटन क्षेत्रात महिलांमध्ये उद‌योजकता आणि नेतृत्व गुण विकसित करण्याच्या हेतूने महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन    विभागामार्फत शासन निर्णय क्र. टीडीएस  2022/12/ प्र.क्र. 750/पर्यटन दि.  19  जुन  2023  नुसार महिलांच्या    सक्षमीकरणासाठी "आई" महिला केंद्रीत    पर्यटन धोरण जाहीर करण्यात आले आहे.   1)  महिला उद्‌योजकता विकास 2)  महिलांकरिता पायाभूत सुविधा 3)    महिला पर्यटकांसाठी सुरक्षिततेला प्राधान्य 4) महिला पर्यटकांसाठी कस्टमाईन्ड उत्पादने / सवलती 5)  प्रवास आणि पर्यटन    हि महिलांसाठीच्या पर्यटन धोरणाची    पंचसूत्री आहे.   पर्यटन संचालनालयामार्फत प्रोत्साहने व सवलती-   या धोरणाअंतर्गत महिलांना पर्यटन क्षेत्रातील व्यवसाय उभारणी करताना पर्यटन क्षेत्रातील व्यवसाय उभारणी करिता किंवा पर्यटन क्षेत्रात कार्यरत असलेल्या पर्यटन    व्यवसायाकरिता बकिने रू....

🗳️ आगामी निवडणुक तुम्ही लढविणार आहात का? हि आवश्यक कागदपत्रे तयार ठेवा 📍 पद: नगराध्यक्ष/ नगरसेवक / जिल्हा परिषद / पंचायत समिती सदस्य

  ✅ उमेदवाराची पात्रता: 1.       भारतीय नागरिकत्व: उमेदवार भारताचा नागरिक असावा. 2.       मतदार यादीत नाव: संबंधित क्षेत्रातील मतदार यादीमध्ये उमेदवाराचे नाव असणे आवश्यक आहे. 3.       किमान वय: o     नगरसेवक पदासाठी – 21 वर्षे पूर्ण असावे. o     जिल्हा परिषद / पंचायत समिती पदासाठी – 21 वर्षे पूर्ण असावे. 4.       दिवाळखोर नसावा: उमेदवार दिवाळखोर नसावा किंवा न्यायालयाने दिवाळखोर घोषित केलेला नसावा. 5.       गंभीर गुन्हा नसावा: उमेदवारावर कोणताही गंभीर गुन्हा दाखल किंवा सिद्ध झालेला नसावा. 6.       सरकारी नोकर नसावा: निवडणुकीच्या तारखेपासून उमेदवार कोणत्याही सरकारी सेवेत कार्यरत नसावा. 7.       कंत्राटदार नसावा: उमेदवार ग्रामपंचायत / नगरपालिका / जिल्हा परिषदेसोबत कंत्राटदार म्हणून कार्यरत नसावा. 8.       कर बाकी नसावी: स्थानिक स्व...

1 एप्रिल पासून आता राज्यात 'जिवंत' सातबारा..मोहीम राज्य शासनाची योजना

 जिवंत सातबारा म्हणजे काय? तर मृत व्यक्तीच्या सातबारा ची वारसा हक्काला नावे लावताना वारसदारांना  या मोहिमेत अत्यंत सोप्या पद्धतीने कमी वेळात काम करुणे देणे . या सर्वावर उतारा आहे तो जिवंत सातबाराचा! यामध्ये जे सातबारा धारक शेतकरी निधन पावलेले आहेत, ज्यांचा मृत्यू झालेला आहे, अशा सर्व शेतकऱ्यांची नोंदणी गावागावात घेतली जाणार असून या मयत खातेदारांच्या वारसांच्या नोंदीची प्रक्रिया तातडीने केली जाणार आहे.या शंभर दिवसाच्या कार्यक्रमात एक ते पाच एप्रिल यादरम्यान गावातील तलाठी त्याच्या हद्दीतील गावांमध्ये चावडी वाचन करेल आणि न्यायप्रविष्ठ असलेली प्रकरणे वगळता त्या गावातील मयत सातबारा धारकांची यादी तयार करेल. सहा ते वीस एप्रिल दरम्यान वारसा नोंदी साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे यांची यादी तलाठी कार्यालयासमोर लावून याच दरम्यान ही सर्व कागदपत्रे तलाठी कार्यालयात जमा करण्याचे आवाहन करेल. एखाद्या मृत्यूची नोंद नसेल तर स्वयंघोषणापत्र पोलीस पाटील किंवा सरपंच किंवा ग्रामसेवक यांचा दाखला वारसांची सर्व नावे पत्ते दूरध्वनी त्यांचा रहिवासी पुरावा अशी कागदपत्रे सादर केल्यानंतर हे वारसाचे ठराव तलाठ्...