Skip to main content

MS-CIT प्रवेश सुरु.... प्रवेश सुरु.... अश्वटेक कॉम्प्युटर महाबळेश्वर

 


MS-CIT प्रवेश सुरु.... प्रवेश सुरु....

अश्वटेक कॉम्प्युटर महाबळेश्वर

धार पाजळायलाच हवी

नुकत्याच १० वी आणि १२ वीच्या परीक्षा संपल्यात. नक्कीच एका मोठ्या तणावातून पाल्य आणि पालक मोकळे झालेले असणार.  खरेतर आयुष्याचा एक महत्वाचा टप्पा या मंडळींनी पार पाडलेला आहे.  


पण इथेच थांबलेले चालेल का?

 

नक्कीच नाही. खरा प्रवास तर आता सुरू होणार आहे.  खरी स्थित्यंतरे आता घडणार आहेत. 

• मराठी माध्यमातून इंग्रजी माध्यमाकडे

• एका वर्गातील स्टेट बोर्ड कॉम्पिटिशन कडून सीबीएसई आणि आयसीएसई कडे 

• दहा वर्षे एका ठिकाणी होते आता नवीन कॉलेज कडे 

   


म्हणूनच आता आत्मविश्वास महत्त्वाचा 


तो कसा मिळणार? 


आपले वेगळेपण जपून


वेगळेपण कसे जपणार? 


डिजिटल स्किल्स व संभाषण कौशल्य आत्मसात करून त्या द्वारे आत्मविश्वासाने आपली देहबोली सुधारून.


मग या प्रत्येक गोष्टींवर आताच काम करायला हवे.

  

डिजिटल स्किल्स कुठून मिळतील? 

आपल्या पाल्यास व्हाट्सअप , युट्युब,  इंस्टाग्राम नक्कीच येत असेल पण संगणकाचा गैरवापर होण्याचे धोके,  बसण्याच्या पद्धती,  सायबर गुन्हे याबाबी त्याला MS-CIT मधूनच शिकता येतील.  सोबतच शास्त्रशुद्ध पद्धतीने संगणकाचा वापर,  एम एस ऑफिस तसेच २०० हून अधिक डिजिटल  स्किल्स फक्त MS-CIT मध्येच.


MS-CIT चं का?



 महाराष्ट्रात खरी IT क्रांती आली MS-CIT मुळेच. त्यामुळेच युवावर्ग IT ची स्वप्न पाहू लागला आणि IT क्षेत्रात मराठी झेंडा दिमाखात रोवला गेला.  १० वी नंतर MS-CIT केलेल्या लाखो विद्यार्थ्यांचा करिअरचा पाया MS-CIT आहे हे कोणीही मान्य करेल. आजतागायत १ कोटी ४० लाख विद्यार्थ्यांना MS-CIT ने नवी दिशा दिलेली आहे.


१० वी नंतर च्या सुट्टीचा फायदा कसा घ्यावा?


 • विद्यार्थी जीवनात शेवटची सगळ्यात मोठी सुट्टी म्हणजे १० वी नंतरची सुट्टी. नंतरच्या आयुष्यात एवढी प्रदीर्घ सुट्टी मिळत नाही. त्यामुळेच स्कील्स अप ग्रेड करण्यासाठी हा सर्वात महत्त्वाचा काळ. 

• १० वी-१२ वी नंतर स्टेट बोर्ड, सीबीएससी, आयसीएससी या सर्व बोर्डची विद्यार्थी एकाच वर्गात येतात. त्यांनी शिकलेल्या अभ्यासक्रमात तफावत असल्या कारणामुळे न्यूनगंड येण्याचा धोका नक्कीच असतो. हा फरक मिटवण्यासाठी आता ते skills शिकणे हीच एक नामी संधी असते.

 • खूप अभ्यास केल्यानंतर येणारी पोकळी कदाचित हानिकारक ठरू शकते म्हणूनच स्वतःचे स्किल्स अप ग्रेड करण्यासाठी स्वतःला व्यस्त ठेवणे कधीही फायद्याचे ठरू शकते.


एकंदरीत, MS-CIT केल्याने डिजिटल स्किल्स तर आत्मसात होतातच, आत्मविश्वास वाढून देहबोलीतून वेगळेपणा जाणवतो. 


MS-CIT EXAM झाली की लगेच provisional सर्टिफिकेट


अश्वटेक कॉम्पुटर महाबळेश्वर

 MS-CIT केंद्रात  आजच MS-CIT साठी प्रवेश घ्या 

मोबाईल 9421116604/8830559931

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र शासन पर्यटन संचालनालयामार्फत महिलांसाठी "आई" पर्यटन धोरण अंतर्गत १५ लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज.

  पर्यटन संचालनालय , (DoT)  महाराष्ट्र शासन   पर्यटन संचालनालयामार्फत महिला केंद्रीत  "आई" पर्यटन धोरण पर्यटन क्षेत्रात महिलांमध्ये उद‌योजकता आणि नेतृत्व गुण विकसित करण्याच्या हेतूने महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन    विभागामार्फत शासन निर्णय क्र. टीडीएस  2022/12/ प्र.क्र. 750/पर्यटन दि.  19  जुन  2023  नुसार महिलांच्या    सक्षमीकरणासाठी "आई" महिला केंद्रीत    पर्यटन धोरण जाहीर करण्यात आले आहे.   1)  महिला उद्‌योजकता विकास 2)  महिलांकरिता पायाभूत सुविधा 3)    महिला पर्यटकांसाठी सुरक्षिततेला प्राधान्य 4) महिला पर्यटकांसाठी कस्टमाईन्ड उत्पादने / सवलती 5)  प्रवास आणि पर्यटन    हि महिलांसाठीच्या पर्यटन धोरणाची    पंचसूत्री आहे.   पर्यटन संचालनालयामार्फत प्रोत्साहने व सवलती-   या धोरणाअंतर्गत महिलांना पर्यटन क्षेत्रातील व्यवसाय उभारणी करताना पर्यटन क्षेत्रातील व्यवसाय उभारणी करिता किंवा पर्यटन क्षेत्रात कार्यरत असलेल्या पर्यटन    व्यवसायाकरिता बकिने रू....

🗳️ आगामी निवडणुक तुम्ही लढविणार आहात का? हि आवश्यक कागदपत्रे तयार ठेवा 📍 पद: नगराध्यक्ष/ नगरसेवक / जिल्हा परिषद / पंचायत समिती सदस्य

  ✅ उमेदवाराची पात्रता: 1.       भारतीय नागरिकत्व: उमेदवार भारताचा नागरिक असावा. 2.       मतदार यादीत नाव: संबंधित क्षेत्रातील मतदार यादीमध्ये उमेदवाराचे नाव असणे आवश्यक आहे. 3.       किमान वय: o     नगरसेवक पदासाठी – 21 वर्षे पूर्ण असावे. o     जिल्हा परिषद / पंचायत समिती पदासाठी – 21 वर्षे पूर्ण असावे. 4.       दिवाळखोर नसावा: उमेदवार दिवाळखोर नसावा किंवा न्यायालयाने दिवाळखोर घोषित केलेला नसावा. 5.       गंभीर गुन्हा नसावा: उमेदवारावर कोणताही गंभीर गुन्हा दाखल किंवा सिद्ध झालेला नसावा. 6.       सरकारी नोकर नसावा: निवडणुकीच्या तारखेपासून उमेदवार कोणत्याही सरकारी सेवेत कार्यरत नसावा. 7.       कंत्राटदार नसावा: उमेदवार ग्रामपंचायत / नगरपालिका / जिल्हा परिषदेसोबत कंत्राटदार म्हणून कार्यरत नसावा. 8.       कर बाकी नसावी: स्थानिक स्व...

1 एप्रिल पासून आता राज्यात 'जिवंत' सातबारा..मोहीम राज्य शासनाची योजना

 जिवंत सातबारा म्हणजे काय? तर मृत व्यक्तीच्या सातबारा ची वारसा हक्काला नावे लावताना वारसदारांना  या मोहिमेत अत्यंत सोप्या पद्धतीने कमी वेळात काम करुणे देणे . या सर्वावर उतारा आहे तो जिवंत सातबाराचा! यामध्ये जे सातबारा धारक शेतकरी निधन पावलेले आहेत, ज्यांचा मृत्यू झालेला आहे, अशा सर्व शेतकऱ्यांची नोंदणी गावागावात घेतली जाणार असून या मयत खातेदारांच्या वारसांच्या नोंदीची प्रक्रिया तातडीने केली जाणार आहे.या शंभर दिवसाच्या कार्यक्रमात एक ते पाच एप्रिल यादरम्यान गावातील तलाठी त्याच्या हद्दीतील गावांमध्ये चावडी वाचन करेल आणि न्यायप्रविष्ठ असलेली प्रकरणे वगळता त्या गावातील मयत सातबारा धारकांची यादी तयार करेल. सहा ते वीस एप्रिल दरम्यान वारसा नोंदी साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे यांची यादी तलाठी कार्यालयासमोर लावून याच दरम्यान ही सर्व कागदपत्रे तलाठी कार्यालयात जमा करण्याचे आवाहन करेल. एखाद्या मृत्यूची नोंद नसेल तर स्वयंघोषणापत्र पोलीस पाटील किंवा सरपंच किंवा ग्रामसेवक यांचा दाखला वारसांची सर्व नावे पत्ते दूरध्वनी त्यांचा रहिवासी पुरावा अशी कागदपत्रे सादर केल्यानंतर हे वारसाचे ठराव तलाठ्...