Skip to main content

विद्यार्थ्यांनो. दहावी आणि बारावी नंतर कॉलेजमध्ये प्रवेशासाठी ही कागदपत्रं असणं आवश्यक

 



विद्यार्थ्यांनो. दहावी आणि बारावी नंतर कॉलेजमध्ये प्रवेशासाठी ही कागदपत्रं असणं आवश्यक;

दहावी आणि बारावी परीक्षांचे (10th 12th exams) निकाल लागणार आहे. आता लगबग आहे ती विद्यार्थ्यांच्या कॉलेजमधील प्रवेशाची.अकरावी बारावीनंतर प्रवेशासाठी विविध शाखांमध्ये प्रवेश सुरु होणार आहे.मात्र कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी अनेक कागदपत्रं द्यावी लागतात. ही कागदपत्रं नेमकी कोणती? चला तर मग जाणून घेऊया काही महत्त्वाच्या कागदपत्रांबद्दल.

बारावीनंतर प्रवेशासाठी लागणारी कागदपत्रं:- 

 1) बारावीची ओरिजनल मार्कशीट.

 2)  बारावी उत्तीर्ण झाल्याचं सर्टिफिकेट

 3) कॅरेक्टर सर्टिफिकेट.

 4) लिव्हिंग सर्टिफिकेट 

5) दहावीची मार्कशीट

6) घरच्या पत्त्याचा पुरावा किंवा डोमेसीएल सर्टफिकेट

7) जात प्रमाणपत्र 

8)  आधार कार्ड 

9) पॅन कार्ड

10)  पासपोर्ट फोटो

11)  उत्पन्न दाखला 

१२) EWS दाखला(मराठा,ब्राह्मण) 

१३) नॉन क्रिमीलेअर सर्टिफिकेट (प्रवर्गातील) 

14) Central OBC


दहावीनंतर प्रवेशासाठी लागणारी कागदपत्रं

1) दहावीची मार्कशीट

2) दहावीचा डिप्लोमा

3) लिव्हिंग सर्टिफिकेट

4)  घरच्या पत्त्याचा पुरावा किंवा डोमेसीएल सर्टफिकेट

5) जात प्रमाणपत्र

6) आधार कार्ड

7) पॅन कार्ड

8) पासपोर्ट फोटो

९) Central EWS दाखला(मराठा,ब्राह्मण) 

१० ) नॉन क्रिमीलेअर सर्टिफिकेट (प्रवर्गातील) 

तसंच वरील सर्व कागपत्रांच्या झेरॉक्सचे काही सेट्सही स्वतःजवळ ठेवा म्हणजे तुम्हाला वेळेवर धावाधाव करावी लागणार नाही.


अधिक माहितीसाठी 

आपले सरकार सेवा केंद्र महाबळेश्वर

३५ ओरचीड शॉपिंग मॉल महाबळेश्वर

मो. ९४२१११६६०४ 




Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र शासन पर्यटन संचालनालयामार्फत महिलांसाठी "आई" पर्यटन धोरण अंतर्गत १५ लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज.

  पर्यटन संचालनालय , (DoT)  महाराष्ट्र शासन   पर्यटन संचालनालयामार्फत महिला केंद्रीत  "आई" पर्यटन धोरण पर्यटन क्षेत्रात महिलांमध्ये उद‌योजकता आणि नेतृत्व गुण विकसित करण्याच्या हेतूने महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन    विभागामार्फत शासन निर्णय क्र. टीडीएस  2022/12/ प्र.क्र. 750/पर्यटन दि.  19  जुन  2023  नुसार महिलांच्या    सक्षमीकरणासाठी "आई" महिला केंद्रीत    पर्यटन धोरण जाहीर करण्यात आले आहे.   1)  महिला उद्‌योजकता विकास 2)  महिलांकरिता पायाभूत सुविधा 3)    महिला पर्यटकांसाठी सुरक्षिततेला प्राधान्य 4) महिला पर्यटकांसाठी कस्टमाईन्ड उत्पादने / सवलती 5)  प्रवास आणि पर्यटन    हि महिलांसाठीच्या पर्यटन धोरणाची    पंचसूत्री आहे.   पर्यटन संचालनालयामार्फत प्रोत्साहने व सवलती-   या धोरणाअंतर्गत महिलांना पर्यटन क्षेत्रातील व्यवसाय उभारणी करताना पर्यटन क्षेत्रातील व्यवसाय उभारणी करिता किंवा पर्यटन क्षेत्रात कार्यरत असलेल्या पर्यटन    व्यवसायाकरिता बकिने रू....

🗳️ आगामी निवडणुक तुम्ही लढविणार आहात का? हि आवश्यक कागदपत्रे तयार ठेवा 📍 पद: नगराध्यक्ष/ नगरसेवक / जिल्हा परिषद / पंचायत समिती सदस्य

  ✅ उमेदवाराची पात्रता: 1.       भारतीय नागरिकत्व: उमेदवार भारताचा नागरिक असावा. 2.       मतदार यादीत नाव: संबंधित क्षेत्रातील मतदार यादीमध्ये उमेदवाराचे नाव असणे आवश्यक आहे. 3.       किमान वय: o     नगरसेवक पदासाठी – 21 वर्षे पूर्ण असावे. o     जिल्हा परिषद / पंचायत समिती पदासाठी – 21 वर्षे पूर्ण असावे. 4.       दिवाळखोर नसावा: उमेदवार दिवाळखोर नसावा किंवा न्यायालयाने दिवाळखोर घोषित केलेला नसावा. 5.       गंभीर गुन्हा नसावा: उमेदवारावर कोणताही गंभीर गुन्हा दाखल किंवा सिद्ध झालेला नसावा. 6.       सरकारी नोकर नसावा: निवडणुकीच्या तारखेपासून उमेदवार कोणत्याही सरकारी सेवेत कार्यरत नसावा. 7.       कंत्राटदार नसावा: उमेदवार ग्रामपंचायत / नगरपालिका / जिल्हा परिषदेसोबत कंत्राटदार म्हणून कार्यरत नसावा. 8.       कर बाकी नसावी: स्थानिक स्व...

1 एप्रिल पासून आता राज्यात 'जिवंत' सातबारा..मोहीम राज्य शासनाची योजना

 जिवंत सातबारा म्हणजे काय? तर मृत व्यक्तीच्या सातबारा ची वारसा हक्काला नावे लावताना वारसदारांना  या मोहिमेत अत्यंत सोप्या पद्धतीने कमी वेळात काम करुणे देणे . या सर्वावर उतारा आहे तो जिवंत सातबाराचा! यामध्ये जे सातबारा धारक शेतकरी निधन पावलेले आहेत, ज्यांचा मृत्यू झालेला आहे, अशा सर्व शेतकऱ्यांची नोंदणी गावागावात घेतली जाणार असून या मयत खातेदारांच्या वारसांच्या नोंदीची प्रक्रिया तातडीने केली जाणार आहे.या शंभर दिवसाच्या कार्यक्रमात एक ते पाच एप्रिल यादरम्यान गावातील तलाठी त्याच्या हद्दीतील गावांमध्ये चावडी वाचन करेल आणि न्यायप्रविष्ठ असलेली प्रकरणे वगळता त्या गावातील मयत सातबारा धारकांची यादी तयार करेल. सहा ते वीस एप्रिल दरम्यान वारसा नोंदी साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे यांची यादी तलाठी कार्यालयासमोर लावून याच दरम्यान ही सर्व कागदपत्रे तलाठी कार्यालयात जमा करण्याचे आवाहन करेल. एखाद्या मृत्यूची नोंद नसेल तर स्वयंघोषणापत्र पोलीस पाटील किंवा सरपंच किंवा ग्रामसेवक यांचा दाखला वारसांची सर्व नावे पत्ते दूरध्वनी त्यांचा रहिवासी पुरावा अशी कागदपत्रे सादर केल्यानंतर हे वारसाचे ठराव तलाठ्...