Skip to main content

सामाजिक अर्थसहाय्य योजना,पात्रता,आवश्यक कागदपत्रे,दरमहाअनुदान रक्कम अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा



सामाजिक अर्थसहाय्य योजना

 

संजय गांधी निराधार योजना

पात्रता-वय  वर्षे ६५ वर्षापेक्षा कमी असलेल्या निराधार,परित्यक्ता,विधवा महिला,अपंग व असाध्य रोगाने पिडीत स्त्री पुरुष

आवश्यक कागदपत्रे (अनुदान रक्कम दरमहा १०००)

 

१. वयाचा दाखला ग्रामीण रुग्णालय फिया शाळा सोडल्याचा दाखला

२. पतीचा मृत्यूचा नोंद दाखला

३. मुलांची जमतारीख किया वयाचा दाखला आधार कार्ड झेरॉक्स

४. दारिद्रय रेषेखालील असल्याचा ग्रामसेवकांचा

५. तहसिलदार यांच्या सहीशिक्का उत्पन्नाचा  दाखला

६. दिव्यांग व्यक्तीचे दिव्यांगत्वाचे प्रमाण ४०% किया जास्त अपेक्षित आहे. दिव्यांग व्यक्तिचे वार्षिक उत्पन्न ५० हजाराच्या आत असावे व उत्पन्नाचा दाखला तहसिलदार यांच्या सहीशिक्कासह

७.  रेशनकार्ड झेरॉक्स

८. रहवासी दाखला किमान १५ वर्ष रहीवासी असलेला ग्रामसेवकांचा दाखला

९. आधारकार्ड झेरॉक्स

 १० शासानाच्या अन्य योजनेचा लाभ घेत नाही असा तलाठी अंतरवासी दाखला

११ सकल रिपोर्ट

 

इंदिरा गांधी विधवा

 

पात्रता-वय  वर्षे ४० ते ७९  वर्षाआतील

आवश्यक कागदपत्रे (अनुदान रक्कम दरमहा - २०००)

 

 

१. वयाचा दाखला ग्रामीण रुग्णालय किवा शाळा सोडल्याचा दाखला

२. पतीचा मृत्यूचा नोंद दाखला

३ मुलांची जमतारीख किया वयाचा दाखला आधार कार्ड झेरॉक्स

४ द्रारिद्रय रेषेखालील असल्याचा ग्रामसेवकांचा दाखला

५ तहसिलदार यांच्या सहीशिक्कासह उपयाचा दाखला

६. रेशनकार्ड झेरॉक्स

७ रहीवासी दाखला किमान १५वर्ष  रहीवासी असलेला ग्रामसेवकाचा दाखला

८. आधारकार्ड झेरॉक्स

९. शासानाच्या अन्य योजनेचा लाभ घेत नाही असा तलाठी अंतरवासी दाखला

१० सर्कल रिपोर्ट

 

 

श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना

पात्रता-वय  वर्षे ४० ते ७९  वर्षाआतील

 

आवश्यक कागदपत्रे (अनुदान रक्कम दरमहा १०००)

१. वयाचा दाखला ग्रामीण रुग्णालय किवा शाळा सोडल्याचा दाखला

२. दारिद्रय रेषेखालील असल्याचा ग्रामसेवकांचा दाखला

३.तहसिलदार यांच्या  सही शिक्कासह उत्पन्नाचा  दाखला २१ हजारापर्यंत असावे व अपंग असल्यास तहसिलदार यांच्या सहीशिक्कास

उपत्राचा दाखला ५० हजाराच्या आतील

 

४. रेशनकार्ड झेरोक्स

५ रहिवासी  दाखला किमान १५ वर्ष रहीवासी असलेला ग्रामसेवकांचा दाखला

फोटो-२ पासपोर्ट साईज

६. आधारकार्ड झेरॉक्स

७ आधारकार्ड झेरॉक्स

८.  शासानाच्या अन्य योजनेचा लाभ घेत नाही असा तलाठी अंतरवासी दाखला

९. सर्कल रिपोर्ट

 

इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना

पात्रता-वय  वर्षे ६५  ते ६५ वर्षावरील

आवश्यक कागदपत्रे (अनुदान रक्कम दरमहा १०००)

१. वयाचा दाखला ग्रामीण रुग्णालय किवा शाळा सोडल्याचा दाखला

२. दारिद्रय रेषेखालील असल्याचा ग्रामसेवकांचा दाखला

३.तहसिलदार यांच्या  सही शिक्कासह उत्पन्नाचा  दाखला २१ हजारापर्यंत असावे व अपंग असल्यास तहसिलदार यांच्या सहीशिक्कास

उपत्राचा दाखला ५० हजाराच्या आतील

४. रेशनकार्ड झेरोक्स

५ रहिवासी  दाखला किमान १५ वर्ष रहीवासी असलेला ग्रामसेवकांचा दाखला

फोटो-२ पासपोर्ट साईज

६. आधारकार्ड झेरॉक्स

७ आधारकार्ड झेरॉक्स

८.  शासानाच्या अन्य योजनेचा लाभ घेत नाही असा तलाठी अंतरवासी दाखला

९. सर्कल रिपोर्ट

 

इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना

पात्रता-वय  वर्षे १८   ते ७९ वर्षावरील  स्त्री पुरुष

आवश्यक कागदपत्रे (अनुदान रक्कम दरमहा १०००)

 

१. वयाचा दाखला ग्रामीण रुग्णालय किवा शाळा सोडल्याचा दाखला

२. दारिद्रय रेषेखालील असल्याचा ग्रामसेवकांचा दाखला

३.तहसिलदार यांच्या  सही शिक्कासह उत्पन्नाचा  दाखला २१ हजारापर्यंत असावे व अपंग असल्यास तहसिलदार यांच्या सहीशिक्कास

उपत्राचा दाखला ५० हजाराच्या आतील

४. रेशनकार्ड झेरोक्स

५ रहिवासी  दाखला किमान १५ वर्ष रहीवासी असलेला ग्रामसेवकांचा दाखला

फोटो-२ पासपोर्ट साईज

६. आधारकार्ड झेरॉक्स

७ आधारकार्ड झेरॉक्स

८.  शासानाच्या अन्य योजनेचा लाभ घेत नाही असा तलाठी अंतरवासी दाखला

९. सर्कल रिपोर्ट

१०. मुलांच्या आधार कार्ड झेरॉक्स

 

 



राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना

 

पात्रता-वय  वर्षे १८   ते ५९ वर्षावरील  

आवश्यक कागदपत्रे (अनुदान रक्कम फक्त एकदाच एक रकमी रु.२००००)

१.      दारिद्रय रेषेखालील असल्याचा ग्रामसेवकांचा दाखला(कुटुंब दारिद्र्य रेषेत असणे आवश्यक)

२.      कुटुंबातील कमावती व्यक्ती मयात असल्यास मयात झालेपासून १ वर्षाच्या आत तहसीलदार कार्यालयात अर्ज सादर करणे आवश्यक

३.      मयत व्यक्तीचा मृत्यूचा दाखला

४.      तहसीलदार यांच्या सही शिक्कासः उत्पन्नाचा दाखला.

 



Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र शासन पर्यटन संचालनालयामार्फत महिलांसाठी "आई" पर्यटन धोरण अंतर्गत १५ लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज.

  पर्यटन संचालनालय , (DoT)  महाराष्ट्र शासन   पर्यटन संचालनालयामार्फत महिला केंद्रीत  "आई" पर्यटन धोरण पर्यटन क्षेत्रात महिलांमध्ये उद‌योजकता आणि नेतृत्व गुण विकसित करण्याच्या हेतूने महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन    विभागामार्फत शासन निर्णय क्र. टीडीएस  2022/12/ प्र.क्र. 750/पर्यटन दि.  19  जुन  2023  नुसार महिलांच्या    सक्षमीकरणासाठी "आई" महिला केंद्रीत    पर्यटन धोरण जाहीर करण्यात आले आहे.   1)  महिला उद्‌योजकता विकास 2)  महिलांकरिता पायाभूत सुविधा 3)    महिला पर्यटकांसाठी सुरक्षिततेला प्राधान्य 4) महिला पर्यटकांसाठी कस्टमाईन्ड उत्पादने / सवलती 5)  प्रवास आणि पर्यटन    हि महिलांसाठीच्या पर्यटन धोरणाची    पंचसूत्री आहे.   पर्यटन संचालनालयामार्फत प्रोत्साहने व सवलती-   या धोरणाअंतर्गत महिलांना पर्यटन क्षेत्रातील व्यवसाय उभारणी करताना पर्यटन क्षेत्रातील व्यवसाय उभारणी करिता किंवा पर्यटन क्षेत्रात कार्यरत असलेल्या पर्यटन    व्यवसायाकरिता बकिने रू....

🗳️ आगामी निवडणुक तुम्ही लढविणार आहात का? हि आवश्यक कागदपत्रे तयार ठेवा 📍 पद: नगराध्यक्ष/ नगरसेवक / जिल्हा परिषद / पंचायत समिती सदस्य

  ✅ उमेदवाराची पात्रता: 1.       भारतीय नागरिकत्व: उमेदवार भारताचा नागरिक असावा. 2.       मतदार यादीत नाव: संबंधित क्षेत्रातील मतदार यादीमध्ये उमेदवाराचे नाव असणे आवश्यक आहे. 3.       किमान वय: o     नगरसेवक पदासाठी – 21 वर्षे पूर्ण असावे. o     जिल्हा परिषद / पंचायत समिती पदासाठी – 21 वर्षे पूर्ण असावे. 4.       दिवाळखोर नसावा: उमेदवार दिवाळखोर नसावा किंवा न्यायालयाने दिवाळखोर घोषित केलेला नसावा. 5.       गंभीर गुन्हा नसावा: उमेदवारावर कोणताही गंभीर गुन्हा दाखल किंवा सिद्ध झालेला नसावा. 6.       सरकारी नोकर नसावा: निवडणुकीच्या तारखेपासून उमेदवार कोणत्याही सरकारी सेवेत कार्यरत नसावा. 7.       कंत्राटदार नसावा: उमेदवार ग्रामपंचायत / नगरपालिका / जिल्हा परिषदेसोबत कंत्राटदार म्हणून कार्यरत नसावा. 8.       कर बाकी नसावी: स्थानिक स्व...

1 एप्रिल पासून आता राज्यात 'जिवंत' सातबारा..मोहीम राज्य शासनाची योजना

 जिवंत सातबारा म्हणजे काय? तर मृत व्यक्तीच्या सातबारा ची वारसा हक्काला नावे लावताना वारसदारांना  या मोहिमेत अत्यंत सोप्या पद्धतीने कमी वेळात काम करुणे देणे . या सर्वावर उतारा आहे तो जिवंत सातबाराचा! यामध्ये जे सातबारा धारक शेतकरी निधन पावलेले आहेत, ज्यांचा मृत्यू झालेला आहे, अशा सर्व शेतकऱ्यांची नोंदणी गावागावात घेतली जाणार असून या मयत खातेदारांच्या वारसांच्या नोंदीची प्रक्रिया तातडीने केली जाणार आहे.या शंभर दिवसाच्या कार्यक्रमात एक ते पाच एप्रिल यादरम्यान गावातील तलाठी त्याच्या हद्दीतील गावांमध्ये चावडी वाचन करेल आणि न्यायप्रविष्ठ असलेली प्रकरणे वगळता त्या गावातील मयत सातबारा धारकांची यादी तयार करेल. सहा ते वीस एप्रिल दरम्यान वारसा नोंदी साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे यांची यादी तलाठी कार्यालयासमोर लावून याच दरम्यान ही सर्व कागदपत्रे तलाठी कार्यालयात जमा करण्याचे आवाहन करेल. एखाद्या मृत्यूची नोंद नसेल तर स्वयंघोषणापत्र पोलीस पाटील किंवा सरपंच किंवा ग्रामसेवक यांचा दाखला वारसांची सर्व नावे पत्ते दूरध्वनी त्यांचा रहिवासी पुरावा अशी कागदपत्रे सादर केल्यानंतर हे वारसाचे ठराव तलाठ्...