Skip to main content

Posts

Showing posts from April, 2022

हक्क सोड पत्र म्हणजे काय?

हक्कसोड   पत्र   हे एक कायदेशीर कागदपत्र आहे. घरातल्या मुलीला संपत्तीचा दावा सोडताना हे हक्कसोड   पत्र   द्यावे लागते. घरातल्या संपत्तीवर मी स्वखुशीने दावा सोडत आहे , असं म्हणत त्यावर मुलीची स्वाक्षरी असते. बहिणीने हक्कसोड   पत्र   दिल्यावर तिला साडी-चोळी देण्याची पद्धतही महाराष्ट्रात आहे.   हक्क सोड पत्र म्हणजे काय ? हक्कसोड   पत्र   हे एक कायदेशीर कागदपत्र आहे. घरातल्या मुलीला संपत्तीचा दावा सोडताना हे हक्कसोड   पत्र   द्यावे लागते. घरातल्या संपत्तीवर मी स्वखुशीने दावा सोडत आहे , असं म्हणत त्यावर मुलीची स्वाक्षरी असते. बहिणीने हक्कसोड   पत्र   दिल्यावर तिला साडी-चोळी देण्याची पद्धतही महाराष्ट्रात आहे. हक्क सोड पत्र   अटी , नियम आणि शर्ती काय आहेत मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत की हक्कसोडपत्र म्हणजे काय , ते कश्या पद्धतीने केल जाते , त्याच्या अटी , नियम आणि शर्ती काय आहेत ? हक्कसोड करत असतांना कोणत्या प्रकारची काळजी घ्यायला हवी ? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या मित्रांनो आपण बघुया   हक्कसोडपत्र...

तुमचं आधार अपडेट आहे ना? नसेल तर Update करा

  तुमचं आधार अपडेट आहे ना? नसेल तर Update करा. तुमची महत्वाची कामं वेळेत पूर्ण होणे अपेक्षित असल्यास आधार वेळोवेळी अपडेट असणं महत्वाच आहे.आधार अपडेट (AADHAR UPDATE) नसल्यास तत्काळ अपडेट करण्यास प्राधान्य द्या. आधारमध्ये  नाव, पत्ता, जन्मतारीख, वय, लिंग, मोबाईल नंबर, नातेसंबंध, तुम्हाला कोणत्याही माहितीत बदल अपेक्षित असल्यास तत्काळ आधार अपडेट करा. विवाहानंतर महिलेच्या घराच्या पत्त्यात बदल होतो. नाव तसेच आडनाव यामध्येही बदल होतो. अशा स्थितीत आधार अपडेट करणे महत्वाचे ठरते. पतीच्या नावानुसार आडनावातील बदल महत्वाचा ठरू शकतो. लग्नानंतर पत्त्यामध्ये देखील बदल होतो.            MSCIT  प्रशिक्षण व परीक्षा केंद्र             अश्वटेक कॉम्पुटर महाबळेश्वर  आधार बनविताना नकळतपणे त्रुटी असल्यास वेळेवर दुरुस्त करणे अत्यंत महत्वाचं आहे. नाव, जन्मतारीख चुकीची छापली जाऊ शकते. त्यामुळे आधार मध्ये कोणतीही माहिती चुकीची असल्यास तत्काळ दुरुस्त करा. संपर्क करा. आजच आपला प्रवेश निश्चित करा . MSCIT  प्रशिक्षण व परीक्षा केंद्र अश्...

आपले वीज बिल का वाढते? वीज कनेक्शन असणाऱ्या सर्वांसाठी उपयुक्त माहिती.व हक्क.!!

आपले वीज बिल का वाढते? वीज कनेक्शन असणाऱ्या सर्वांसाठी उपयुक्त माहिती व हक्क.!! गेल्या काही दिवसांत अनेक लोकांना भरमसाठ वीज बिल आले आहेत, आणि त्याची कारणे अनेक असतील पण रोजच्या जीवनात आपण या गोष्टीची खबरदारी घेणे खूप महत्वाचे आहे. आपल्या घरी मीटर रीडिंग घ्यायला येणाऱ्या व्यक्तीचे नाव, त्याचे ID प्रूफ बघणे आणि रीडिंग घेऊन गेलेल्या तारखेला त्याची सही घेणे. तसेच पुढील महिन्यात हे मीटर रीडिंग बरोबर ३० दिवसांनी घेतले जाते कि नाही याची खात्री करणे. आणि जर का रीडिंग घेणारा व्यक्ती एक दिवस जरी लेट आला तर त्याची विद्युत महामंडळाच्या अधिकाऱ्याकडे तक्रार करा. कारण १०० युनिट पर्यंत विजेचे दर हे ३.७६ रुपये प्रति युनिट आहे. परंतु जर का हेच रीडिंग लेट घेतले आणि आपले युनिट १०० च्या वर गेले तर आपल्याला त्याचे दुप्पट पैसे द्यावे लागतील. म्हणजेच साधारण ७.६० रुपयांनी हे बिल आपल्याला भरावे लागेल. हेच युनिट जरा का ३०० च्या वर गेले तर ९.९० प्रति युनिट हे बिल आपल्याला भरावे लागेल. आणि ५०० वर युनिट गेले तर हेच दर चौपट होतील. आपला निष्काळजी पणा आपल्या खिशाला कात्री लावू शकतो. जर का रीडिंग घेणार व्यक्ती लेट येत ...

MS-CIT प्रवेश सुरु.... प्रवेश सुरु.... अश्वटेक कॉम्प्युटर महाबळेश्वर

  MS-CIT प्रवेश सुरु.... प्रवेश सुरु.... अश्वटेक कॉम्प्युटर महाबळेश्वर धार पाजळायलाच हवी नुकत्याच १० वी आणि १२ वीच्या परीक्षा संपल्यात. नक्कीच एका मोठ्या तणावातून पाल्य आणि पालक मोकळे झालेले असणार.  खरेतर आयुष्याचा एक महत्वाचा टप्पा या मंडळींनी पार पाडलेला आहे.   पण इथेच थांबलेले चालेल का?   नक्कीच नाही. खरा प्रवास तर आता सुरू होणार आहे.  खरी स्थित्यंतरे आता घडणार आहेत.  • मराठी माध्यमातून इंग्रजी माध्यमाकडे • एका वर्गातील स्टेट बोर्ड कॉम्पिटिशन कडून सीबीएसई आणि आयसीएसई कडे  • दहा वर्षे एका ठिकाणी होते आता नवीन कॉलेज कडे      म्हणूनच आता आत्मविश्वास महत्त्वाचा  तो कसा मिळणार?  आपले वेगळेपण जपून वेगळेपण कसे जपणार?  डिजिटल स्किल्स व संभाषण कौशल्य आत्मसात करून त्या द्वारे आत्मविश्वासाने आपली देहबोली सुधारून. मग या प्रत्येक गोष्टींवर आताच काम करायला हवे.    डिजिटल स्किल्स कुठून मिळतील?  आपल्या पाल्यास व्हाट्सअप , युट्युब,  इंस्टाग्राम नक्कीच येत असेल पण संगणकाचा गैरवापर होण्याचे धोके,  बसण्याच्या ...

बारावी विज्ञान ( सायन्स ) नंतर काय? बारावी Science नंतरचे कोर्स अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

  बारावी विज्ञान ( सायन्स ) नंतर काय ? | बारावी Science नंतरचे कोर्स हा प्रश्न प्रत्येक विज्ञान शाखेत शिकणाऱ्या मुलाचा व त्यांच्या पालकांच्या मनात येत असणार . बारावी झाली आता पुढे नक्की करायचं काय कोणता कोर्स करायचा सर्वकृष्ट कोर्स खाली दिले आहेत. १२ वी विज्ञान पीसीएम (PCM)  ग्रुप नंतर अभ्यासक्रमांची यादी – 1)  बीई किंवा बीटेक. (अभियांत्रिकी / तंत्रज्ञान पदवी) 2)  अभियांत्रिकी पदविका 3)  बी.एससी. (विज्ञान शाखेचा पदवीधर) 4)  बीसीए (बॅचलर ऑफ कॉम्प्यूटर Applicationsप्लिकेशन्स) 5)  बी. आर्च. (आर्किटेक्चर बॅचलर) 6)  बी.फार्म. (बॅचलर ऑफ फार्मसी) 7)  बीबीए (बॅचलर ऑफ बिझिनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन) 8)  कमर्शियल पायलट ट्रेनिंग (फ्लाइंग ट्रेनिंग) 9)  सांख्यिकी पदवी 10)  सागरी प्रशिक्षण कार्यक्रम 11)  इतर डिप्लोमा प्रोग्राम 12)  बी.डेस. (बॅचलर ऑफ डिझाईन) 13)  बीआयडी (बॅचलर ऑफ इंटिरियर डिझाईन) 14)  फार्म डी (फार्मसीचे डॉक्टर) 15)  बीएमएस (बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज) 16)  बीबीएस (बॅचलर ऑफ बिझिनेस स्टडीज) 17)  बीआ...